कांदा बाजार भावात मोठी बदल; आजचे लाईव्ह बाजार भाव पहा Onion Rate Today

Onion Rate Today: लासलगाव | महाराष्ट्रातील कांद्याचे प्रमुख केंद्र असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण सुरू केलेली असल्याची बातमी पुढे आलेली आहे. यामुळे आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक नवीन डोकेदुखी निर्माण झालेली आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये उन्हाळी कांद्याच्या कमाल दरात तब्बल ₹५०१ प्रति क्विंटलची नोंदविण्यात आलेली आहे. ज्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत.

कांदा दरातील घसरण आणि शेतकऱ्यांची कोंडी

गेल्या सोमवारच्या (४ ऑगस्ट) तुलनेत कांद्याच्या किमान दरात ₹३९९ रुपयांची घसरण झालेली आहे. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी म्हणजेच २१ जुलै रोजी जो कांदा ₹२,१०० प्रति क्विंटलच्या कमाल दराने विकला गेलेला होता, तोच आता ४ ऑगस्ट रोजी केवळ ₹१,५९९ प्रति क्विंटलने विकला गेलेला.

शेतकऱ्यांना जिल्हानिहाय ३६८ कोटींची मदत जाहीर; यादी जाहीर! नाव चेक करा Farmers Anudan List
शेतकऱ्यांना जिल्हानिहाय ३६८ कोटींची मदत जाहीर; यादी जाहीर! नाव चेक करा Farmers Anudan List

कांदा काढणीच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले होते. त्यानंतर पावसाने सातत्याने हजेरी लावल्यामुळे चाळीत साठवलेला कांदाही सडू लागलेला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर एक मोठा पेच निर्माण झालेला आहे. एकीकडे, साठवलेला कांदा सडून वाया जात आहेत. आणि दुसरीकडे, विक्रीसाठी बाजारात आणल्यास अपेक्षित भाव मिळत नाहीत. यामुळे शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडलेले आहे.

नाफेडची खरेदी अचानक बंद

या संकटात सरकारकडून मदतीची अपेक्षा असतेवेळी, केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयाने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढलेलेली आहे. केंद्र सरकारने नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) यांना ३ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट दिले होते, ज्याची अंतिम मुदत ३० जुलै देण्यात आलेली होतीय.

विहिरींसाठी १ लाखांचे अनुदान आहे; येथे करा अर्ज! नवीन यादी जाहीर Vihir Anudan List
विहिरींसाठी १ लाखांचे अनुदान आहे; येथे करा अर्ज! नवीन यादी जाहीर Vihir Anudan List

ही मुदत संपल्याने नाफेडने कांद्याची खरेदी बंद केली. विशेष म्हणजे, उद्दिष्टाच्या केवळ निम्मीच खरेदी झालेली असताना ही प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात एकूण ४४ ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती, त्यापैकी ३८ केंद्रे एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये होती. त्यामुळे हा निर्णय नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी अधिक गंभीर आतहे.

सध्याची स्थिती पाहता, शासनाने तातडीने यावर उपाययोजना करणे आणि शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहेत.

सॅमसंग ने सर्वात कमी किमतीत आणला नवीन मोबाईल; फीचर्स पाहून चकित व्हाल! Samsung Galaxy A17 5G Launch
सॅमसंग ने सर्वात कमी किमतीत आणला नवीन मोबाईल; फीचर्स पाहून चकित व्हाल! Samsung Galaxy A17 5G Launch

Leave a Comment